संसार सुखाचा....😐
संसार सुखाचा..... मीना आणि राजेश च love marriage.. दोघांच एकमेकांवर खूप प्रेम, घरी आई-वडीलांचा लग्नाला नकार होताच. पण तरीही दोघांनी घरच्यांच मनपरिवर्तन केल. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सुखी संसाराला सुरूवात झाली. जशी लग्नानंतरची पहिली दोन-तीन वर्ष एकदम मस्त जातात, एकमेकांना समजून घेण्यात, प्रेम करण्यात, रुसवा-फुगवा घालवण्यात तसाच ह्यांचाही संसार छान चालू होता. लग्नानंतर दोनच वर्षात त्यांना एक गोंडस मुलगा झाला. सगळं एकदम मस्त चालू होत. राजेश त्याच्या कामात जास्तीत जास्त व्यस्त राहू लागला. तर मीना मुलाचा सांभाळ करण्यात. दोघांनाही एकमेकांसाठी फार time च देता येत नव्हता.. थोडफार बोलन होत होत तेवढच.. राजेशला खूप वाटायच मीना सोबत वेळ घालवावा पण ती खूप busy...दिवसभरात थोडाफारच एकमेकांचा संवाद... राजेश कामात जास्त व्यस्त राहू लागला. तो स्वतःला घरापासून लांब ठेवू लागला. घरीही तो कधी वेळेवर येत नसे. रात्री-बेरात्री बाहेर राहण वाढल... मीना...